Friday 16 March 2018

जंजिरा मिळाला नाही ,तरी त्यांची खंत करत न बसता दुसरा जंजिरा निर्माण करणाऱ्या त्या जिद्दीला राजे शिवराय स्मरण करावे.-

जंजिरा मिळाला नाही ,तरी त्यांची खंत करत न बसता दुसरा जंजिरा निर्माण करणाऱ्या त्या जिद्दीला राजे शिवराय स्मरण करावे.-

जिंजीरा भेटत नाही म्हणून खंत न करता ..आरमार चे महत्व ओळखून राजेंनी त्या काळी सिंधुदुर्ग ,विजयदुर्ग ,पद्म दुर्ग या सारखे आरमार उभे केले हि काय सोपी गोष्ट नाहीये.. असे खंबीर आरमार तयार केले कि जे पुढे अरबी समुद्रात इग्रजना हि भारी पडले .

राजे चे एक वाक्य

ज्याचा दर्या ,त्याचे वैभव

ज्याचे आरमार, त्याचा समुद्र ..

“व्यापार हवा ,वैभव हवे ,तर समुद्र ताब्यात हवा .ह्या सूत्र समजून त्यांनी आरमार स्थापन केले .


अवघ्या हिन्दुस्तानात कोण्या राज्यकरत्याला 16 व्या शतकात आरमार उभे करणे जमले नव्हते.त्याची मुहूर्त मेढ़ महाराजांनी रचली आणि आरमार उभे केले. मराठा आरमार हे महाराजांच्या दुरदृष्टीचे मोठे उदाहरण म्हणावे लागेल.
हेआरमार उभे करताना बांधण्यात आलेल्या बोटी ह्या साध्या पद्धतीच्या होत्या. ह्या बोटी पाहून ब्रिटिश हसत असत आणि म्हणत असत की "ही काय आपल्याशी लढा देणार." पण महाराजांनी अवघ्या पंधरा वर्षात अश्या काही तांत्रिक पद्धती वापरल्या की त्या ब्रिटिश राज्य कर्त्यांना मराठा अरमाराची भीती वाटू लागली.
महाराजांनी आरमारी मोहिमा करुण ब्रिटिश,फ्रेंचाना अगदी सळो की पळो करुण सोडल. ह्या आरमाराने खुप विजयी पताका भारतीय सागरी तटांना लावल्या.
महाराजांना अनेक विजयिश्री मिळाल्या. पण ह्या मोहिमा सैन्य,पैसा,शस्त्रास्रे यांच्या बळावर चालत नसतात तर ती राजाच्या ध्येय धोरणावर असलेल्या सेन्याच्या निष्ठेच्या बळावर चालतात हे महाराजांनी दाखवून दिले.महाराजांच्या मुखातुन निघालेली आज्ञा मावळे प्राण गेला तरी त्या आज्ञेवर ठाम राहत.
ह्याच मावळ्यांच्या निष्ठे पाई मराठ्यांचे अद्वितीय आरमार उभे राहिले अन अवघ्या रयतेचे स्वराज्य उभे राहिले.

हे सूत्र पुढे पेशवे, मराठे विसरले त्यामुळे इग्रजनी हिन्दुस्तान बळकावला आणि आज २६/११ सारखे मुंबईवर हल्ले..

शंभू महाराजरूपी प्रती शिवराय घडवला होता.

शंभू महाराजरूपी प्रती शिवराय घडवला होता... हिंदवी स्वराज्याचा दुसरी राजधानी व मराठ्यांच्या (हिंदुंच्या) पराक्रमी इतिहासाची जिवंत साक्षी...