जंजिरा मिळाला नाही ,तरी त्यांची खंत करत न बसता दुसरा जंजिरा निर्माण करणाऱ्या त्या जिद्दीला राजे शिवराय स्मरण करावे.-
जिंजीरा भेटत नाही म्हणून खंत न करता ..आरमार चे महत्व ओळखून राजेंनी त्या काळी सिंधुदुर्ग ,विजयदुर्ग ,पद्म दुर्ग या सारखे आरमार उभे केले हि काय सोपी गोष्ट नाहीये.. असे खंबीर आरमार तयार केले कि जे पुढे अरबी समुद्रात इग्रजना हि भारी पडले .
राजे चे एक वाक्य
ज्याचा दर्या ,त्याचे वैभव
ज्याचे आरमार, त्याचा समुद्र ..
“व्यापार हवा ,वैभव हवे ,तर समुद्र ताब्यात हवा .ह्या सूत्र समजून त्यांनी आरमार स्थापन केले .हे सूत्र पुढे पेशवे, मराठे विसरले त्यामुळे इग्रजनी हिन्दुस्तान बळकावला आणि आज २६/११ सारखे मुंबईवर हल्ले..
मी जो फोटो upload केला आहे त्या वरील वाक्य वाचा ..अप्रतिम आहे.
राजे नी पद्मदुर्गवरून जंजिरा पाहून काढलेली त्या वेळची ती शब्द असावीत असे भासते...
जिंजीरा भेटत नाही म्हणून खंत न करता ..आरमार चे महत्व ओळखून राजेंनी त्या काळी सिंधुदुर्ग ,विजयदुर्ग ,पद्म दुर्ग या सारखे आरमार उभे केले हि काय सोपी गोष्ट नाहीये.. असे खंबीर आरमार तयार केले कि जे पुढे अरबी समुद्रात इग्रजना हि भारी पडले .
राजे चे एक वाक्य
ज्याचा दर्या ,त्याचे वैभव
ज्याचे आरमार, त्याचा समुद्र ..
“व्यापार हवा ,वैभव हवे ,तर समुद्र ताब्यात हवा .ह्या सूत्र समजून त्यांनी आरमार स्थापन केले .हे सूत्र पुढे पेशवे, मराठे विसरले त्यामुळे इग्रजनी हिन्दुस्तान बळकावला आणि आज २६/११ सारखे मुंबईवर हल्ले..
मी जो फोटो upload केला आहे त्या वरील वाक्य वाचा ..अप्रतिम आहे.
राजे नी पद्मदुर्गवरून जंजिरा पाहून काढलेली त्या वेळची ती शब्द असावीत असे भासते...